vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १६ मार्च, २०१९

पवार साहेबांना खुले विनंती पत्र! वेळेत रणजितसिंहांच्या उमेदवारीचा निर्णय घेऊन, तातडीने सर्वांनाच कामाला लागायचे आदेश द्या !

चालू घडामोडींचे विश्लेषण
साहेबांना खुले पत्र. . . . 

आदरणीय साहेब होय. . . 
आदरणीय. . . 
मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब. . . . 
सप्रेम नमस्कार. . . साहेब 
खरेतर तुमचे आचार विचार व अफाट काम करण्याची शक्ती तुम्हाला  जनतेच्या प्रश्नांची असणारी जाणीव, काळानुसार अचूक व योग्य निर्णय घेण्याची तुमची  क्षमता ! 
 राजकीय क्षेत्रात बहुतांश  नेत्यांकडे सभ्यता नसते मात्र तुमच्याकडे राजकारणात असूनही  राजकारणातील पराकोटीची  सभ्यता आणि माणसे जोडण्याची तुमची अफलातून कला या व अजून असंख्य गुणांमुळे तुम्हाला जनतेत   , जानते राजे, चाणक्य, तेल लावलेले पैलवान अशा नानाविध विशेषणांनी तुमचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. . 
देशातील जी मोजकी सर्वमान्य व सर्व पक्षातील लोकांशी स्नेह जपणारी माणसे आहेत, यातही तुमचे स्थान सर्वोच्च असेच आहे . ..शेती , सहकार, शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक  अशा विविध क्षेत्रात तुमचे काम अतिउच्च व तेजोमय असे आहे . या तुमच्यातील असंख्य गुणांमुळे आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि त्यामुळेच अगदी लहानपणापासून तुमचे चहाते झालो,  कार्यकर्ते झालो , तुमच्या विचारांनी प्रभावीत झालो . . तुम्ही पंतप्रधान व्हावे हे आम्हाला  मनोमन वाटू लागले व ते आमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला हीच योग्य  वेळ आली आहे . . . 
त्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक एक जागा महत्वाची आहे हे तर सर्वजण आपण जाणतो . . . 
तरीही आपल्या पक्षात विविध ठिकाणी गटबाजी उफाळून येते ति गटबाजी एका क्षणात संपवायची तुमची क्षमता आहे व तुमच्या शब्दाबाहेर पक्षात कुणी असायचे कारण नाही . . . 
अशाच माढा लोकसभा  मतदारसंघात असलेल्या किरकोळ गटबाजी बद्दल तुम्हाला हे कळकळीचे पत्र लिहावे असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. . . 
आदरणीय साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस हे एक घर असून, 
 घराचे कुटूंब प्रमुख तुम्ही आहात सहाजिकच घरातील किरकोळ कुरबुरी , एखाद्या दुसर्‍या सदस्यांची शुल्लक भांडणे व तक्रारी तुमच्याकडेच येणार हेही खरे आहे  , काही सदस्य दुसर्‍या सदस्या बद्दल तक्रारींचे सुर आवळणार व त्या तक्रारींचे निराकरण सुद्धा तुम्हालाच करावे लागणार. . 
जवळपास, कोल्हापुर, सातारा , शिरूर, बीड, मावळ,अशा बहुतांश  मतदारसंघातील तक्रारींचे निराकरण तुम्ही लिलया  केले व सर्वांनाच निवडणूक  कामाला लावले . . 
महाडीक असतील,  उदयनराजे असतील यांना तर त्या ठिकाणी टोकाचा विरोध असतानाही तो विरोध मोडून काढून तिथला तिढा  तुम्ही सोडवला . . . 
माढ्यात मात्र तुमचे असे कोण आहे की ते ऐकत नाहीत. . 
पक्षाच्या विरूद्ध लढून सुद्धा संजय शिंदे   आमदार बबनदादा  यांच्या इच्छेनुसार  जि प अध्यक्ष झाले , पक्षाच्या  अधिकृत सदस्यांनी संजयमाला मदत केली . . 
त्याहीपुढे जाऊन संजय शिंदे व परिचारक, जानकर, यांनी दीपकआबाचा  विधानपरिषदेत पराभव केला . . तरीदेखील तुम्ही त्यांना दापले नाही . . तरीदेखील आम्हाला वाटायचे साहेब योग्यवेळी काहीतरी निर्णय घेतील व गटबाजी संपून जाईल, व परत एकदा पक्ष सोलापूर जिल्ह्यात पुर्वी सारखा एकसंघ होईल  . . . 
पण गटबाजी थांबली नाही . . 
तुम्ही ज्यांना भरभरून दिले तेच पक्षांपुढे आव्हान उभे करू लागले . . 
या परिस्थितीत जनतेत जनाधार असलेले , जनतेत खरे  प्रेम असणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा आदरणीय दादासाहेब तुमच्याशी व पक्षाशी निष्ठा ठेवून राहिलेले एकमेव नेते आहेत. 
आज दादासाहेब असो की तुम्ही असो , 
दोघांनाही वाटतेच ना आपली पुढची पिढी आता संसदीय राजकारणात यावीत. . 
नव्यानेच पक्षात सक्रिय झालेले पार्थदादा असोत की रोहितदादा असोत हे उमेदवारी करत असताना व तरूणांना वाव द्यायची तुमची भूमिका असताना या वेळेस रणजितसिंहांना तुम्ही उमेदवारी दिली तर काय हरकत आहे . . 
आज बबनदादांना आमदार होण्यासाठी  माढा विधासभा आहे , रश्मींना करमाळा आहे पण माळशिरस राखीव असल्यामुळे रणजितसिंहांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना लोकप्रतिनीधी म्हणून कुठून तरी वाव मिळायला हवा  म्हणून सगळे लोक व तरूणवर्ग त्यांची उमेदवारी मागत आहेत. . 
आजवर रणजितसिंहांनीही पक्ष वाढीसाठी योगदान दिले आहे . . झोकून देऊन काम केले आहे . .  याचाही विचार तुम्ही करायला हवा. . 
निवडून यायची क्षमता या  जर निकषावर उमेदवारी द्यायची असेल तर रणजितसिंह परफेक्ट विजयी उमेदवार होऊ शकतात. . 
कारण मोहिते पाटील परिवाराला मानणारा संपुर्ण चाहता वर्ग आज माढा लोकसभा क्षेत्रात आहे व राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र ताकद लागली की रणजितसिंह हे दोन लाखांवर मतांनी निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही . . 
आणि गटबाजीचे म्हणाल तर तुम्ही सर्वांनाच  एकत्र बसवून तुमच्या खास शैलीत कामाला लागा हा आदेश वडीलकीच्या व कुटूंब प्रमुख म्हणून दिला की माढ्याचा तिढा सुटला म्हणून समजा . . . 
पण या साठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे . 
रश्मी बागल, बबनदादा व दीपकआबा यांना समजावून सांगितले पाहिजे , पक्ष वाचायचा असेल तर गटबाजी थांबवा . . . तरच गटबाजी थांबून सर्वजण कामाला लागतील. . . 
साहेब,  विजयसिंहदादांनी राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यापासून तुम्हाला साथ दिली आहे . . सोलापूरात व पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पडत्या काळात तुमच्या पाठिमागे खंबीरपणे  शक्ती उभी केली आहे . . कधीही तुमचा जाहीरपणे किंवा छुपा  विरोध केलेला नाही . 
पक्षाचे काम करत असताना मिळेल ति जबाबदारी व्यवस्थित सांभाळली आहे , 
खरेतर तुमच्यावरील निष्ठा कधीच तुसभरही ढळू दिली नाही . . 
खरेतर विजयसिंहदादांसाठी व रणजितसिंहांसाठी माढा जिंकणे ही गोष्ट अवघड नाही . . 
गेल्या वेळी पेक्षाही यावेळी अनुकूल स्थिती आहे . . 
एकटा माळशिरस विधानसभा क्षेत्रात रणजितसिंहांना ९० हजारापेक्षा जास्त लीड निश्चित मिळेल यात शंका नाही . . 
मात्र काही जणांच्या किरकोळ तक्रारीमुळे रणजितसिंहांची उमेदवारी नाकारली गेली तर या ठिकाणी भावनिक मुद्दा होईल व जनतेत अन्यायाची भावना तयार होऊन पक्षाच्या विरोधात नकारात्मक वातावरण होईल. . पाठिमागे कारण नसताना एकनिष्ठ सदाशिव मंडलिक यांना डावलल्यामुळे हातचा कोल्हापुर गेला होता . . 
तसे व्हायचे नसेल तर गटबाजी पेक्षाही निवडून यायची क्षमता याच बेसवर रणजितसिंहांना उमेदवारी द्या ही विनंती . . 
आणि प्रत्येकाला कामाला लावा तरच सोलापुर जिल्हातील सगळे विधिसभा मतदारसंघ व जिल्हा परिषदेवरील सत्ता परत मिळवता येईल. 
पक्षातील बेकीचा फायदा विरोधकांना होवू नये व हातचा मतदारसंघ जावू नये यासाठीच तरूण अभ्यासू व निष्ठावंत रणजितसिंहांनाच तुम्ही उमेदवारी द्याल हीच अपेक्षा ! 
विजय पिसाळ नातेपुते . 
ता . माळशिरस. .

गुरुवार, १४ मार्च, २०१९

लढाई लढूया आर या पार ! करूया रणजितदादांना खासदार

चालू घडामोडींचे विश्लेषण

मन लावून वाचा नक्कीच डोक्यात प्रकाश पडेल. . . 
विजय पिसाळ नातेपुते . 
९६६५९३६९४९. . . . . 
आता निवडणूक अशी लढाईची , पायाला भिंगरी बांधून, मिळेल ति चटणी भाकरी खाऊन, गावोगावी जाऊन, वाड्यावस्त्या फिरून, एकमेकांचे हातात हात धरून, 
तन मन धन लावून. . 
सर्व काम धंदा थोडाकाळ बाजूला ठेवून. . . . 
जीवाचं रान करून. . . 
समोर हत्ती असो की, कोल्हा असो की, लांडगा असो माघार नाहीच. . . 
आता लढायचं . . . 
कारण मोहिते पाटील हे जनमानसातील सिंह आहेत हेच दाखवून देऊ. . . 
कारण मोहिते पाटीलांनी आपल्यासाठी न मागता खूप काही दिलं आता त्यांच्या साठी झोकून द्यायचं . . . 
राजकारणात मोहिते पाटलांनी मोठी केलेली असंख्य माणसांपैकी थोडीफार गद्दार बेईमान झाली तरी सामान्य कार्यकर्ता आजही मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करतो व हेच प्रेम आता खर्या अर्थाने कृतीतून दाखवून द्यायची वेळ आली आहे . . . 
मोहिते पाटीलच का ?  व त्यांचाच प्रचार कशासाठी . . . 
खेडोपाडी केलेले रस्ते आठवा . . . 
गावागावात दिलेले सभामंडप आठवा . . . 
जागोजागी उभे राहिलेले एस टी पीकअप शेड बघा . . 
हायमास्ट दिवे . . बघा . 
जागोजागी उभी राहिलेली वीज उपकेंद्रे . 
गावागावातील  प्राथमिक आरोग्य केंद्र. . . पहा . . 
वाड्यावस्त्यावर केलेले , खडीकरणाचे व डांबरी  रस्ते . . . 
पिण्याच्या पाण्याच्या बांधून दिलेल्या टाक्या  दिसतात . . 
मोठ्या शहरातून 
भुमीगत गटारे  केली . . . 
विविध तिर्थक्षेत्रांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला . . . 
कधी नव्हे इतकी घरकुलांची कामे करण्यात आली . . . 
डाळींब, कांदा, भाजीपाला , केळी यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली . . पंचायत समितीचे माध्यमातून गरीब व गरजू महिलांना 
शिलाई मशीनीचे वाटप., सायकली वाटप  ..केले. . . 
खते बियाणे औजारे वाटप. . . . एच टी पी पंप. . छोटे टॅक्टर  , पॉवर टिलर यांना दिलेले अनुदान. . . 
पाण्याचे नियोजन. . . 
रेल्वेचा प्रश्न. . 
महामार्गांचे प्रश्न. . . . 
बाजार समितीचे माध्यमातून लोकांना हक्काची मिळवून दिलेली बाजारपेठ. . . 
छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांसाठी उभे केलेले शेकडो गाळे. . . 
हे करत असतानाच. . . . 
कित्येकजणांना विविध कामाच्या  शिफारसी दिल्या . . 
योग्य ठिकाणी सोयीनुसार  बदल्या तात्काळ करून दिल्या . . . 
छोटे मोठे ठेकेदारांना कामे मिळवून दिली . . 
वीटभट्टी धारकांचे प्रश्न असो  वाळूचे , प्रश्न असो . ते सहज  सोडवले ! 
वाड्यावस्त्यावर शाळांसाठी इमारतीं दिल्या . . . 
पोलिस स्टेशन. . . 
तहसील ऑफिसमधील कामे. . . 
प्रांत ऑफिसमधील कामे , 
आर टी ओ ऑफिसमधील कामे , तातडीने सोडवली . . . 
हे सर्व फक्त आणि फक्त जनतेच्या व आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर केले सक्षम लोकप्रतिनीधी म्हणून 
राज्यातील प्रत्येक योजना मतदारसंघात प्रथम आणली . . . . 
त्यामुळे आपली जबाबदारी आहे. . . 
अशा नेतृत्वासाठी आता नाही पळणार तर कधी पळणार व कधी फिरणार. . . 
मि लिहलेली कामे फार मोठी आहेत व या ठिकाणी  मोजकीच लिहली आहेत. . . 
अजून ही यादी खूप मोठी आहे . . . 
फक्त त्याकडे बघण्याचा लोकांचा  दृष्टीकोन 
सकारात्मक करायची जबाबदारी आपली आहे . . . 
आहो इथक्या धावपळीत वेळात वेळ काढून, आपली लग्ने, वास्तुशांती , व कधीकधी घडणारे दुःखद प्रसंग या ठिकाणी सुद्धा मोहिते पाटील कुटूंबातील सदस्य धावून येतात. . ..सहभागी होतात. .  म्हणून 
विचार करा जास्तीत जास्त प्रचार करा. . . 
काही बाजारबुनगे नक्कीच आडवे चालणार पण त्यांचा विचार करू नका   . . . . 
माढा लोकसभा व माळशिरस विधिसभा आणि संपूर्ण सोलापुर जिल्हा प्रगतीच्या वाटेवर असाच ठेवायचा असेल तर आता ही लढाई आपल्यालाच लढावी लागेल. . . म्हणून २०१९ ची 
लोकसभा जिंकावीच लागेल. . . . 
विजय पिसाळ नातेपुते . . . . 
९६६५९३६९४९
९४२३६१३४४९

बुधवार, १३ मार्च, २०१९

विकासाची तळमळ असणारे युवा नेतृत्व मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील

चालू घडामोडींचे विश्लेषण


विकासाची तळमळ असणारं युवा नेतृत्व. . . . 
मा श्री रणजितसिंह मोहिते- पाटील. . . . . . 
लेखन. . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९६६५९३६९४९/९४२३६१३४४९
महाराष्ट्रातील जिकाही  मोजकी घराणी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावारूपाला आली, जनसामान्य लोकांची तारणहार झाली ,   त्यामध्ये अकलूजचे  सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील यांच्या घराण्याचा समावेश होतो . . . 
संबध सोलापूर जिल्हा व  महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय राजकारणात या घराण्याची चर्चा होत असते.  सत्तेची विविध पदे या घराण्याकडे,  घराण्यात निर्माण झालेल्या कर्तृत्वान पुरूषांमुळे चालून आली या घराण्यात अनेकांना , सरपंच, सभापती , जि.  प.  अध्यक्ष, आमदार, खासदार, व मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली ,  देश पातळीवरील सर्व दिग्गज नेते या ना त्या कारणाने अकलूज परिसराचा  व माळशिरस तालुक्यातील झालेला विकास पाहण्यासाठी येत असतात. . या ठिकाणी  राजकीय चर्चा भेटीगाठी व अकलूजचा आशीर्वाद मिळावा म्हणून असंख्य कार्यकर्ते आपल्या नेत्याला भेटायला येत असतात. . 
सहकार महर्षींनी जो विकासाचा मार्ग आखून दिला त्याच मार्गाने सहकार महर्षींचे जेष्ठ सुपुत्र आदरणीय मा. श्री. विजयसिंह मोहिते -पाटील यांनी  कारभार केला त्यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात त्यांच्या सर्व बंधूंनी त्यांना मोलाची साथ दिली, त्यामुळे माळशिरस तालुक्याचे नंदनवन झाले . . . एकेकाळी 
माळाचं शिर असणारा तालुका . . . 
कारखाने, दुध संघ, फळबाग, ऊसाचे मळे , द्राक्ष, डाळींब, भाजीपाला , याने समृद्ध झाला , विविध गुणवत्तापुर्ण  शिक्षण देणार्या शिक्षण  संस्था , सहकारी संस्था , यामुळे लोकांच्या जीवनात खर्या अर्थाने सुबत्ता याच घराण्याने आणली . . . 
अशा कर्तृत्वान, कार्यकुशल आणि संस्काराची शिदोरी असणाऱ्या घरात आदरणीय मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील तथा रणजितदादा यांचा जन्म झाला . . . 
जन्मताच घराण्याचा लौकिक व विकासाचा वारसा त्यांना मिळाला त्यामुळे राजकारणाचे धडे गिरवताना त्यांना कसलीही अडचण आली नाही.  वडील आदरणीय विजयसिंह मोहिते- पाटील व सर्व चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितदादा आपोआपच परिपक्व होत गेले.  राजकारणातील बारकावे , निष्ठा , झोकून देऊन काम करायची तयारी हे गुण त्यांच्यात घरातून त्यांच्या अंगी आले . ..लहाण वयातच   त्यांच्यातील संघटन कौशल्य व लोकांना जोडण्याची कला हे गुण ओळखून आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केल्या नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धुरा रणजितसिंहांवर विश्वासाने सोपवली . . 
व रणजितदादांनीही पायाला भिंगरी बांधून विदर्भ, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागात साहेबांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे पोहचवली गावागावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शाखा काढून संपुर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादीमय केला . . . त्यांनी केलेल्या कामामुळे राष्ट्रवादीमध्ये युवक फळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली , पक्षाशी जोडली गेली . . त्यातून पक्षाची विचारधारा जनतेत पोहचवण्यासाठी व पक्ष वाढीसाठी , पक्षाला  मोठे करण्यासाठी कित्येक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, व आमदार, खासदार  , रणजितसिंहदादांच्या संघटन कौशल्यामुळे  मिळाले . . . या त्यांच्या कामाची पोच म्हणून पक्षानेही , सोलापूर विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना आमदार केले व २००९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून साहेब निवडून गेल्या नंतर रणजितसिंहांना राज्यसभेवर पाठवले . . 
रणजितदादांनी आमदार असताना सोलापुरला स्वतंत्र विद्यापीठ असावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला , जिल्ह्यातील असंख्य प्रलंबित प्रश्नांना हात घातला . . . 
व राज्यसभा सदस्य झाल्या नंतर फलटण, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांना अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणाऱ्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी संसदेत वेळोवेळी आवाज उठवला , पत्रव्यव्हार केला तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना दीदी असे संबोधून  रक्षाबंधनाची भेट म्हणून पंढरपूर लोणंद  रेल्वे मार्ग करण्याची कळकळीची विनंती केली हाच  २००९ पासून थंड पडलेला रेल्वे मार्गाचा प्रश्न आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी , सहकार महर्षींच्या जयंतीला तत्कालीन रेल्वे मंत्री मा श्री नामदार सुरेश प्रभू यांना निमंत्रित करून कायमचा  सोडवला . . . संपुर्ण 
मराठवाडा , सांगली सातारा व पुणे जिल्ह्याला वरदान ठरणारी अशी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना व्हावी म्हणून कित्येकवेळा प्रयत्न केले , निवेदने, सह्यांची मोहिम आणि संबंधित खात्यांचे  मंत्री महोदय, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला . . ही तळमळ, कुठेतरी कामी येणार हे नक्की आहे . . . 
त्यानंतर  विजयसिंह मोहिते पाटील तथा  दादासाहेब २०१४ ला  खासदार झाले आणि  जो २०१४ ते २०१९ या काळात खासदार म्हणून ठसा उमटवला व रेल्वे ,वीज,  रस्ते , पाणी, चारा , असे विविध प्रश्न सत्ता नसतानाही सतत पाठपुरावा करून सोडवले , सातत्याने जनसंपर्क ठेवून लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तोच वारसा व विचार रणजितसिंहदादांच्या रुपाने पुढे चालावा ही संपुर्ण माढा मतदारसंघातील जनतेची भावना आहे . . . 
खरेतर रणजितदादांचा स्वभाव हा मुळातच  मनमिळावू , समजूतदार, असा आहे, लोकांमध्ये  मिसळने, त्यांच्या  अडीअडचणी जाणणे हा त्यांचा स्थाईभाव आहे . कधीकधी रणजितदादा स्पष्ट बोलतात, जे काम होणार नाही ते लगेच तोंडावर सांगतात त्यामुळे काही लोकांना त्यांचा स्वभाव तापट वाटतो पण जवळ गेल्या शिवाय खरंकाही कळत नसते ,  यापाठिमागे त्यांचा हेतू स्वच्छ असतो , तो म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला किंवा लोकांना कामासाठी विनाकारण हेलपाटे घालायला लागूनयेत आणि लोकांचा वेळ व पैसा वाचावा . . खोटी आश्वासने देऊन लोकांची हेळसांड व दिशाभूल करण्यापेक्षा स्पष्ट सांगून प्रश्नांची तड तातडीने लागावी याच भावना असतात.
जीकामे करणे शक्य असते त्या कामाबाबतीत तातडीने संबधितांना फोन करणे , तशी शिफारस देणे हे केले जाते . . 
बर्याचदा काही विरोधक बदनाम करण्यासाठी विविध वावड्या उठवत असतात मात्र त्याचा अनुभव कोणीही घेतलेला नसतो . . . 
त्यामुळे पारावार नको त्या चर्चा केल्या जातात. . . 
मात्र जो जो आदरणीय रणजितदादांना भेटलाय त्यांच्याशी बोललाय तो तो आजन्म रणजितदादांवर प्रेम केल्याशिवार राहणार नाही . . . मोहिते पाटील घराणे व तिसर्‍या पिढीतील रणजितसिंहदादा यांचेवर 
लिहण्यासारखे खूप आहे व यापुढेही माझ्या हातून खूप  लिहले जाईल. . 
पण या निमित्ताने सर्व जनतेला विनंती आहे की, देशात विविध भागातील जनतेला चांगले नेतृत्व न लाभल्याने विकासापासून वंचित रहावे लागते . . 
मात्र आपले भाग्य आहे की , आदरणीय सहकार महर्षींचा सक्षम वारसा जपणारे व आदरणीय विकासाची गंगा खेडोपाडी , तळागाळात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांचे वारसदार म्हणून आपल्याला लाभत आहेत, 
मोहिते पाटील हा एक ब्रँड  आहे व तोच ब्रँड आपल्या माढा मतदारसंघाची विकासाची भूख  भागवेल याची सर्वांनाच खात्री आहे . . म्हणून जनतेने नजीकच्या काळात आपल्या भावना समजू शकणारे , सहज उपलब्ध होणारे नेते आदरणीय रणजितसिंह दादा यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे . . 
कोणत्याही  अपप्रचाराला बळी न पडता सतर्क राहून यावेळी फक्त दोन महिने तन मन धनाने काम करायचे आहे व आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांची  , निवडणूक मिच  लढतोय व  मिच  उमेदवार आहे असे  समजून, आपण सर्वजण  मोहिते पाटील परिवारातीलच  एक सदस्य आहोत अशी मनाशी खुणगाठ बांधून कामाला लागायचे आहे . . . 
अब की बार. . . . 
रणजितसिंह मोहिते पाटील खासदार. . . 
लेखक. . . . 
विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९/
९६६५९३६९४९

विकासाची तळमळ असणारे युवा नेतृत्व. . मा श्री रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील




चालू घडामोडींचे विश्लेषण


विकासाची तळमळ असणारं युवा नेतृत्व. . . . 
मा श्री रणजितसिंह मोहिते- पाटील. . . . . . 
लेखन. . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९६६५९३६९४९/९४२३६१३४४९
महाराष्ट्रातील जिकाही मोजकी घराणी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावारूपाला आली, जनसामान्य लोकांची तारणहार झाली ,   त्यामध्ये अकलूजचे  सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील यांच्या घराण्याचा समावेश होतो . . . 
संबध सोलापूर जिल्हा व  महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय राजकारणात या घराण्याची चर्चा होत असते.  सत्तेची विविध पदे या घराण्याकडे घराण्यात निर्माण झालेल्या कर्तृत्वान पुरूषांमुळे चालून आली, या घराण्यात अनेकांना , सरपंच, सभापती , जि प अध्यक्ष, आमदार, खासदार, व मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली ,  देश पातळीवरील सर्व दिग्गज नेते या ना त्या कारणाने अकलूज परिसराचा  व माळशिरस तालुक्यातील झालेला विकास पाहण्यासाठी येत असतात. . या ठिकाणी . राजकीय चर्चा भेटीगाठी व अकलूजचा आशीर्वाद मिळावा म्हणून असंख्य कार्यकर्ते आपल्या नेत्याला भेटायला येत असतात. . 
सहकार महर्षींनी जो विकासाचा मार्ग आखून दिला त्याच मार्गाने सहकार महर्षींचे जेष्ठ सुपुत्र आदरणीय मा श्री विजयसिंह मोहिते -पाटील यांनी  कारभार केला त्यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात त्यांच्या सर्व बंधूंनी त्यांना मोलाची साथ दिली त्यामुळे माळशिरस तालुक्याचे नंदनवन झाले . . . एकेकाळी 
माळाचं शिर असणारा तालुका . . . 
कारखाने. . दुध संघ, फळबाग, उसाचे मळे , द्राक्ष, डाळींब, भाजीपाला , याने समृद्ध झाला , विविध शिक्षण संस्था , सहकारी संस्था , यामुळे लोकांच्या जीवनात खर्या अर्थाने सुबत्ता याच घराण्याने आणली . . . 
अशा कर्तृत्वान, कार्यकुशल आणि संस्काराची शिदोरी असणाऱ्या घरात आदरणीय मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील तथा रणजितदादा यांचा जन्म झाला . . . 
जन्मताच घराण्याचा लौकिक व विकासाचा वारसा त्यांना मिळाला त्यामुळे राजकारणाचे धडे गिरवताना त्यांना कसलीही अडचण आली नाही वडील आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व सर्व चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितदादा आपोआपच परिपक्व होत गेले राजकारणातील बारकावे , निष्ठा , झोकून देऊन काम करायची तयारी हे गुण त्यांच्यात घरातून त्यांच्या अंगी आले . ..लहाण वयातच   त्यांच्यातील संघटन कौशल्य व लोकांना जोडण्याची कला हे गुण ओळखून आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केल्या नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धुरा रणजितसिंहांवर विश्वासाने सोपवली . . 
व रणजितदादांनीही पायाला भिंगरी बांधून, विदर्भ, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागात साहेबांचे विचार व पक्षाची ध्येय व धोरणे पोहचवली गावागावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शाखा काढून संपुर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादीमय केला . . . त्यांनी केलेल्या कामामुळे राष्ट्रवादीमध्ये युवक फळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली , पक्षाशी जोडली गेली . . त्यातून पक्षाची विचारधारा जनतेत पोहचवण्यासाठी व पक्ष वाढीसाठी , पक्षाला  मोठे करण्यासाठी कित्येक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, व आमदार खासदार  रणजितसिंहदादांच्या संघटन कौशल्यामुळे  मिळाले . . . या त्यांच्या कामाची पोच म्हणून पक्षानेही , सोलापूर विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना आमदार केले व २००९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून साहेब निवडून गेल्या नंतर रणजितसिंहांना राज्यसभेवर पाठवले . . 
रणजितदादांनी आमदार असताना सोलापुरला स्वतंत्र विद्यापीठ असावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला , जिल्ह्यातील असंख्य प्रलंबित प्रश्नांना हात घातला . . . 
व राज्यसभा सदस्य झाल्या नंतर फलटण, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांना अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणाऱ्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी संसदेत वेळोवेळी आवाज उठवला , पत्रव्यव्हार केला तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना दीदी असे संबोधून  रक्षाबंधनाची भेट म्हणून पंढरपूर लोणंद  रेल्वे मार्ग करण्याची कळकळीची विनंती केली हाच  २००९ पासून थंड पडलेला रेल्वे मार्गाचा प्रश्न आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी , सहकार महर्षींच्या जयंतीला तत्कालीन रेल्वे मंत्री मा श्री नामदार सुरेश प्रभू यांना निमंत्रित करून कायमचा  सोडवला . . . संपुर्ण 
मराठवाडा , सांगली सातारा व पुणे जिल्ह्याला वरदान ठरणारी अशी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना व्हावी म्हणून कित्येकवेळा प्रयत्न केले , निवेदने, सह्यांची मोहिम आणि संबंधित खात्यांचे  मंत्री महोदय, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला . . ही तळमळ, कुठेतरी कामी येणार हे नक्की आहे . . . 
त विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांनी हे २०१४ खासदार झाले आणि  जो २०१४ ते २०१९ या काळात खासदार म्हणून ठसा उमटवला व रेल्वे , विज,  रस्ते , पाणी, चारा , असे विविध प्रश्न सत्ता नसतानाही सतत पाठपुरावा करून सोडवले , सातत्याने जनसंपर्क ठेवून लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तोच वारसा व विचार रणजितसिंहदादांच्या रुपाने पुढे चालावा ही संपुर्ण माढा मतदारसंघातील जनतेची भावना आहे . . . 
खरेतर रणजितदादांचा स्वभाव हा मुळातच  मनमिळावू , समजूतदार, असा आहे, लोकांमध्ये  मिसळने, त्यांच्या  अडीअडचणी जाणणे हा त्यांचा स्थाईभाव आहे . कधीकधी रणजितदादा स्पष्ट बोलतात, जे काम होणार नाही ते लगेच तोंडावर सांगतात त्यामुळे काही लोकांना त्यांचा स्वभाव तापट वाटतो पण जवळ गेल्या शिवाय खरंकाही कळत नसते ,  यापाठिमागे त्यांचा हेतू स्वच्छ असतो , तो म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला किंवा लोकांना कामासाठी विनाकारण हेलपाटे घालायला लागूनयेत आणि लोकांचा वेळ व पैसा वाचावा . . खोटी आश्वासने देऊन लोकांची हेळसांड व दिशाभूल करण्यापेक्षा स्पष्ट सांगून प्रश्नांची तड तातडीने लागावी याच भावना असतात. . 
जि कामे करणे शक्य असते त्या कामाबाबतीत तातडीने संबधितांना फोन करणे , तशी शिफारस देणे हे केले जाते . . 
बर्याचदा काही विरोधक बदनाम करण्यासाठी विविध वावड्या उठवत असतात मात्र त्याचा अनुभव कोणीही घेतलेला नसतो . . . 
त्यामुळे पारावार नको त्या चर्चा केल्या जातात. . . 
मात्र जो जो आदरणीय रणजितदादांना भेटलाय त्यांच्याशी बोललाय तो तो आजन्म रणजितदादांवर प्रेम केल्याशिवार राहणार नाही . . . मोहिते पाटील घराणे व तिसर्‍या पिढीतील रणजितसिंहदादा यांचेवर 
लिहण्यासारखे खूप आहे व यापुढेही माझ्या हातून खूप  लिहले जाईल. . 
पण या निमित्ताने सर्व जनतेला विनंती आहे की, देशात विविध भागातील जनतेला चांगले नेतृत्व न लाभल्याने विकासापासून वंचित रहावे लागते . . 
मात्र आपले भाग्य आहे की , आदरणीय सहकार महर्षींचा सक्षम वारसा जपणारे व आदरणीय विकासाची गंगा खेडोपाडी , तळागाळात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांचे वारसदार म्हणून आपल्याला लाभत आहेत, 
मोहिते पाटील हा एक ब्रँड  आहे व तोच ब्रँड आपल्या माढा मतदारसंघाची विकासाची भूख  भागवेल याची सर्वांनाच खात्री आहे . . म्हणून जनतेने नजीकच्या काळात आपल्या भावना समजू शकणारे , सहज उपलब्ध होणारे नेते आदरणीय रणजितसिंह दादा यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे . . 
कोणत्याही  अपप्रचाराला बळी न पडता सतर्क राहून यावेळी फक्त दोन महिने तन मन धनाने काम करायचे आहे व आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांची  , निवडणूक मिच  लढतोय व  मिच  उमेदवार आहे असे  समजून, आपण सर्वजण  मोहिते पाटील परिवारातीलच  एक सदस्य आहोत अशी मनाशी खुणगाठ बांधून कामाला लागायचे आहे . . . 
अब की बार. . . . 
रणजितसिंह मोहिते पाटील खासदार. . . 
लेखक. . . . 
विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९/
९६६५९३६९४९

मंगळवार, १२ मार्च, २०१९

खरेतर पवार साहेबांची माढ्यातून उमेदवारी दादासाहेबांनीच मागितली होती , परंतु साहेबांनी राज्यसभेवर राहण्याचा निर्णय घेतल्याने आदरणीय साहेबांच्या निर्णयाचा आम्ही सर्वजण आदरच करतो व जर पक्षाने मोहिते पाटलांना उमेदवारी दिली तर मनापासून सर्वजण स्वागतच करू, आणि मोहिते पाटलांच्या उमेदवारी मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटीच मिळणार ! हेही निश्चित आहे





मोहिते पाटलांच्या   उमेदवारी मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार बळकटी . . . 
लेखन. . विजय पिसाळ नातेपुते . . . ..वॉटसप  ९४२३६१३४४९
आदरणीय रणजितसिंह (दादा ) मोहिते पाटील  असोत कि, विजयसिंह मोहिते पाटील तथा मोठे  दादासाहेब असोत. .  सातत्याने पवार साहेबांवर प्रेम करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सदैव  निष्ठा ठेवून काम करत आले आहेत पक्षात विविध कारणांनी जरी किरकोळ विरोध झाला किंवा किरकोळ मतभेद झाले किंवा डावलले गेले  तरीदेखील दादासाहेब व रणजितसिंहदादांची  साहेबांवरील निष्ठा बिलकुल कमी न होता सतत पक्षाने दिलेल्या संधीचं सोनंच करायचं काम दोन्ही दादा आणि मोहिते पाटील परिवाराने केले आहे . . आदरणीय रणजितसिंहदादांनी तर युवकचे प्रदेशाध्यक्ष असताना संपुर्ण महाराष्ट्रात साहेबांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे पोहचवली आहेत व त्याच कामाची पोचपावती म्हणून रणजितसिंहदादांना विधान परिषदेत व राज्यसभेवर काम करायची संधी पक्षाने दिली  व या संधीचे सोने करत रणजितसिंहदादांनी , रेल्वे , रस्ते , सोलापूर विद्यापीठ याचा पाठपुरावा करून आपल्या कामाची चुणूक दाखवली व युवक आमदार व एक युवक खासदार कसा असावा हा आदर्शच नव्या पिढीला घालून दिला ! आदरणीय रणजितसिंहदादांनी 
जुन्या व नव्या पिढीतही आपल्या कामाच्या बळावर दांडगा संपर्क ठेवलेला आहे . मतदारसंघातील 
गावागावात आदरणीय दोन्ही दादांनी स्थानिक नेतृत्वाला नेहमीच बळ दिले व सर्वांनाच  मोठे करत असतानाच पक्षाची नवीन तरूण फळी निर्माण केली  . 
गाव तिथे राष्ट्रवादी व पवार साहेबांचा विचार पोहचवला  , विरोधक सुद्धा दोन्ही दादांना मनापासून ताकदीने  विरोध करत नाहीत कारण दोन्ही दादांनी व मोहिते पाटील परिवाराने  सर्वांशीच राजकारणा पलिकडचे नाते जपायचे काम केले आहे आणि यामुळे माढा मतदारसंघात मोहिते पाटील परिवाराला मानणारा एक मोठा वर्ग आपणाला दिसून येतो, विजयसिंहदादा किंवा त्यांच्या घरातील कुणीही सत्तेवर असता कधीही सुडाचे राजकारण केले नाही ,  आज माढा मतदारसंघात जेवढे आमदार, जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य  आहेत त्यातील बहुतांश जणांना अडचणीच्या काळात मोठी मदत मोहिते पाटील परिवाराने केली आहे , राजकीय महत्वकांक्षा प्रत्येकास असतात व त्यातून काहीजण उमेदवारी जाहीर होईपर्यंत किरकोळ विरोध करत असतात मात्र साहेबांनी प्रत्येकाला मोलाचा सल्ला दिला तर मात्र सर्वजण ऐकोप्याने काम करतात हा मागील इतिहास आहे, 
आजच्या परिस्थितीत पाडापाडीचे राजकारण केले तर सर्वजण सत्तेपासून दुर तर राहतील पण आपसातील हेव्यादाव्यामुळे पक्षाची व पर्यायाने सर्वांचीच शक्ती क्षीण होईल याची जाणीव प्रत्येकास नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही , त्यामुळे आदरणीय साहेब सर्वांनाच एकत्र बसवून कानउघाडणी करून सक्रीय करतील हे नक्की , यातच सर्वांचेच हित आहे, आज देशात, कारखानदारी , दुध धंदा , सहकार, बँकींग, बेरोजगारी  शेतीचे  व इतर नागरी प्रश्न आवासून उभे आहेत, सध्याचे शासनातील प्रमुख हे सर्वांना न्याय देत नाहीत ही भावना आहे , आजच्या काळातील  नवतरूण मतदार हे अभ्यासू व वैचारिक झालेले आहेत त्यामुळे  त्यांना अभ्यासू व प्रभावी वक्तृत्व असणाऱ्या नेतृत्वाची ओढ आहे व ति ओढ आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील हे पुर्ण करतील हा जनतेत दृढ विश्वास आहे , निष्ठा व वैचारिक भूमिका हेच बलस्थान रणजितसिंह मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांचे आहे,  व त्यामुळेच २०१९ च्या लोकसभेच्या उमेदवारीची माळ मोहिते पाटील परिवारातील दोन दादां पैकी नक्कीच एका दादांचे गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही , 
आज, सुप्रियाताई असतील,  धनंजय मुंडे साहेब,  पार्थदादा , रोहितदादा,  यांच्यावर पक्षाची जबाबदारी येत असून त्यांच्या जोडीला पक्ष वाढीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील असने  तितकेच महत्वाचे आहे , 
नुसता माढाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष बळकट करायचा असेल तर गतीमान नेतृत्वाची गरज आहे आणि त्यासाठी तरूणांचे संघटन मोलाचे ठरते त्यामुळे अभ्यासू रणजितदादा हे सुप्रिया ताई व पार्थदादा यांच्या बरोबर संसदेत असावेत अशी तरूणांच्या मनात भावना आहे, व ति भावना आदरणीय पवार साहेब निश्चित जाणतील  यात तिळमात्र शंका नाही , रणजितसिंहदादांचे प्रभावी वक्तृत्व व असलेले सखोल ज्ञान संसदेत पक्षाची भूमिका मांडायला व पक्ष वाढीसाठी महत्वाची ठरेल, 
 मागच्या काळात  पक्षांतर्गत,  सर्वांकडूनच ज्या किरकोळ चुका झाल्या त्या टाळून परत एकदा , सोलापूर जिल्ह्याची  थोडीफार विस्कटलेली घडी पवार  साहेबांच्या आदेशाने व  विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,  बबनदादा, रश्मी दिदी, दिपकआबा, राजन पाटील साहेब, सोपल साहेब, व संपुर्ण मोहिते पाटील परिवार एकत्र येऊन नक्कीच परत एकदा बसवतील व परत एकदा संपुर्ण सोलापुर जिल्हा राष्ट्रवादीमय करतील हीच भावना सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे , आदरणीय साहेब पंतप्रधान व्हावेत व आदरणीय अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत हीच जनभावना महाराष्ट्रातील जनतेची आहे . 
माढा लोकसभा मतदारसंघा पुरते बोलायचे झाले पक्ष मजबूत असल्यामुळे  विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब, रणजितसिंहदादा , प्रभाकर देशमुख साहेब,  दिपक आबा हे इच्छुक होते सर्वांचेच काम चांगले आहे, पक्ष लोकशाही मानणारा असल्यामुळे अनेकजण इच्छुक हे राहणारचं व पक्षात लोकशाही असल्यामुळेच, विजयसिंह मोहिते पाटील साहेब,  भुजबळ साहेब, कै.  आर आर पाटील साहेब, आदरणीय अजितदादा या सर्वांनाच पक्षाने उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली  व यापुढेही पक्षात लोकशाही  राहिल!
 बदलत्या परिस्तिथी नुसार जेंव्हा  साहेबांना पंतप्रधान पदाची संधी येतेय हे जाणून आदरणीय विजयसिंहदादांनी साहेबांनाच माढ्यातून उभे राहण्याची विनंती केली व साहेबांनीही दादासाहेबांचा मान राखून होकार दिला इथेच नेतृत्वावर  निष्ठा कशी  असावी याचा आदर्शच दादासाहेबांनी घालून दिला , कार्यकर्ते जरी भावनेच्या भरात नाराज झाले तरीदेखील दादासाहेबांनी समजूत घालून साहेबांचेच निष्ठापुर्वक काम करायचे हाच आदेश दिला . . 
 मात्र पवार साहेबांच्या  कुटूंबातून सर्वांनीच एकमुखाने  साहेबांनी न लढता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी हे ठरल्यामुळेच आदरणीय रणजितसिंहदादांचे नाव माढा लोकसभेला व मावळ मधून पार्थदादांचे  प्रकर्षाने पुढे आले व रणजितसिंहदादांचे  व पार्थदादांचे नाव  पुढे येताच तरूणांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले म्हणून आता पक्षातील धुरीणांनी नव्या पिढीला संधी द्यायचा निर्णय घेतलाच आहे  तर आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच  उमेदवारी द्यावी हीच भावना आहे माढा मतदारसंघात आहे 
व समजा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब यांच्या अनुभवाचा पक्षाला  फायदा करून घ्यायचा असेल तर दादासाहेबांचा विचार करावा , आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब किंवा इतर सर्व इच्छुकांना भविष्यात पक्षानेही मानसन्मान देऊन योग्य ठिकाणी संधी द्यावी मात्र यापुढे सर्वांनीच गटबाजीला मुठमाती देऊन आदरणीय साहेबांची दिल्लीतील ताकद आणि मान उंचावण्यासाठी एकदिलाने काम करावे हीच आम्हा सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते मंडळींची भावना आहे . . 
विजय पिसाळ नातेपुते !

रविवार, १० मार्च, २०१९

दिपक शामराव ठोंबरे यांचे पोलिस उपनिरीक्षक निवडीने नातेपुते गावात चैतन्य!

चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते नगरीत श्री शामराव (दादा) ठोंबरे हे आपला पारंपारिक व्यवसाय करत आहेत. व्यवसाय करताना एकवेळ काम कमी झाले तरी चालेल पण ग्राहकाला चांगली सेवा देणे स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणे आणि येणार्‍या प्रत्येक ग्राहका बरोबर हसतखेळत बोलून काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी नातेपुते परिसरातील असंख्य माणसे जोडली व त्यांचा ग्राहक सुद्धा त्यांच्याशी  आदरपूर्वक आस्थेवाईक संबध जपून राहिला . . 
त्यांच्या वागण्यात, बोलण्यात व राहणीमानात जी विनम्रता व वाणीमध्ये जो गोडवा आहे तोच गुण त्यांच्या तिन्ही  मुलांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो . . 
थोरला रणजित  हा सुरवातीला त्यांना  त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी मदत करत असे शामरावदादांच्या हाताखाली काम करत करत तोच आता त्यांचा व्यवसाय पुर्णपणे सांभाळतो  गावातील इतर दुकानांच्या तुलनेने जास्त दर ठेवून सुद्धा स्वच्छता व टापटीप यामुळे ग्राहक कोणतीही कुरकुर न करता जास्तीचे पैसे देतात हाच शामरावदादांचा  व्यवसायिक पैलू रणजित जपतोय. . 
दुसरा किशोर यानेही शिक्षण घेत असताना खडतर प्रवास केला आहे , एबीए करत असताना त्यालाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागला पण त्यानेही कधीच चिकाटी सोडली नाही , जेव्हा त्याचे शिक्षण चालू होते तेंव्हा तो सुट्टीत शामरावदादांना व रणजितला मदत करत असे एकदाही वेळेचा कधी त्याने अपव्यय केलेला दिसला नाही . तो जेंव्हा जॉबला लागला तेंव्हा पासून शामराव दादांना आधार वाटू लागला , रणजित हाताखाली काम करत होता व किशोर जॉबला लागल्याने दिपकलाही पुढील अभ्यासासाठी मदत करणे शक्य होत गेले , 
 सदैव परिस्तिथीची जाणीव ठेवणार्या कुटूंबातील दिपक सर्वात लहान पण तोही हुशार, त्याकाळात त्याने शाळेत गुणवत्तेने शिक्षण घेत  असताना कुठेतरी लवकर मुलगा रुटीनला लागावा म्हणून शामरावदादांनी त्याला डीएडला ठेवले पण त्याचे डिएड पुर्ण होताच शिक्षक भरती पुर्णपणे थंडावली आणि त्याच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नाला खीळ बसली पण खचून न जाता त्याने कॉलेज पुर्ण केले व कॉलेज पुर्ण केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बनण्याचा उराशी ध्यास बाळगला , सतत अभ्यास, परिश्रम आणि चिकाटी या बळावर तो परिक्षा देत राहिला , खरंतर मागील तिन चार परिक्षात त्याचे थोड्या किरकोळ मार्कांनी  सिलेक्शन हुकायचे  मात्र त्याने हार मानली नाही आणि २०१७ ला दिलेल्या परिक्षेत तो यशस्वी झालाच. . व खर्या अर्थाने शामरावदादा ठोंबरे यांच्या खडतर जीवन प्रवासाचे चिज झाले . . 
तिनही मुले संस्कारी , निर्व्यसनी आणि कर्तृत्वान निघाली . . 
कुठेतरी त्यांच्या मनाला आतुन समाधान मिळत असेलच आणि तिनही मुलांसाठी शामरावदादांच्या सौभाग्यवती व तिघांच्या मातोश्री यांचीही मोलाची व अखंड कष्टमय साथ मिळाली याचेही त्यांनाही खूप खूप समाधान असेल. . 
नव्या पिढीतील मध्यमवर्गीय घरातील व  सर्वांनीच या कुटुंबातील मुलांकडून प्रेरणा घेऊन आपले भविष्य घडवायला हवे . . 
नातेपुते गावातील समस्त नागरिकांना या कुटूंबाचा अभिमान वाटतो. . . 
खरंतर गावातील, जयपाल देठे , अभिमान माने, मोरे व असंख्य मुले ही सर्वसाधारण घरातून पुढे आली व यशाला गवसणी घालून गावचे नाव मोठे केले . . . तिच प्रेरणा इतर तरूणांनी घ्यावी . . . 
शब्दांकन. 
विजय पिसाळ नातेपुते

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

चालू घडामोडींचे विश्लेषण









नातेपुते येथे शिवजयंती उत्साहात साजरी . 

नातेपुते येथे शिवजयंती निमित्त सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र करून खर्या अर्थाने शिवरायांना विशिष्ट एका जाती पुरते मर्यादित ठेवण्याला विरोधक करणारी व शिवविचार सर्वांच्याच मनात रुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न  करणारी म्हणून नातेपुते पंचकृषीत नावलौकिक असणारी  म्हणजेच,  *शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते* यांच्या वतीने मंगळवार दिनांक  १९ फेब्रुवारी रोजी खास  निवृत्त लष्करी अधिकारी मेजर श्री हनुमंत माने,मेजर  श्री दाजी जानकर, मेजर सुरेश पांढरे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले ! 
यातुन लष्करी सेवेत असताना  सर्व देशवासियांचे,  सिमेवर संरक्षण करणार्‍या जवानांना निवृत्ती नंतरही समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा मिळावी या उदात्त हेतुने माजी सैनिकांच्या हस्ते शिवजयंती निमित्ताने शिवरायांचे  पुतळ्यांचे  पुजन करण्यात आले , 
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, आप्पासाहेब  भांड,  पत्रकार सुनिल राऊत, पत्रकार आनंद जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य   श्रीगणेश पागे व  समिर सोरटे ,शिक्षक  श्री संजय ढवळे, व बाबुराव जमाले  तसेच  सामाजिक कार्यकर्ते  एकनाथ ननवरे ,राहुल पदमन,कैलास सोनवणे,   करीम शेख, सुनिल ढोबळे , सागर बिचुकले ,रुपेश इंगोले, राहुल बोत्रे,  विजय डुबल,चंद्रशेखर शेटे, विवेक राऊत, गणेश ठोंबरे , धनंजय राऊत, रवि भंडारे  आदी मान्यवर  उपस्थित होते !
कार्यक्रमाची सांगता झाले  नंतर वेळात वेळ काढुन  माझी सरपंच अमरशील देशमुख, माजी उपसरपंच श्री धैर्यशील देशमुख,प्रा.  उत्तम सांवत यांनीही भेट देऊन प्रतिमा पुजन केले ,  
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी !  शिवजयंती सोहळा समितीचे  प्रमुख. . . 
श्री विजय पिसाळ,
श्री संभाजी पवार,
श्री सतिष जाधव,  
अक्षय बावकर, 
ओकांर निकम, 
यांनी विशेष परिश्रम घेतले !


सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

नातेपुते नगरीचे कर्तव्यदक्ष सपोनि श्री राजकुमार भुजबळ साहेब.

चालू घडामोडींचे विश्लेषण

नातेपुते नगरीचे कर्तव्य दक्ष सपोनि *मा श्री राजकुमार* यांनी नातेपुते गावचा सपोनि चा कार्यभार सांभाळल्यापासून, विविध गुन्हे उघडकीस आणले , त्याच प्रमाणे गुन्हेगारांवर बर्यापैकी वचक बसवला ,बर्याच गुन्ह्याचा छडा तातडीने लावून संबधितांना न्याय मिळवून दिला ,  विशेष म्हणजे गावात होणारे सतत चोरीचे प्रकार रोखण्यासाठी नातेपुते नगरीतील नागरीकांचे सहकार्याने "गावातील सर्व मुख्य वर्दळीच्या ठिकाणी" *सीसीटीव्ही कॅमेरे* बसवून अभिनव असा उपक्रम राबवला आणि त्यातून, मोटारसायकलचे  पेट्रोल चोरी असेल, मोटारसायकलींची  चोरी असेल, रोड रोमियोंचा  शाळा व कॉलेजमधील मुलींना होणारा त्रास असेल  हा बर्याच अंशी कमी झाला आहे .
 एसटी स्टँड व परिसरात होणार्‍या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली, साहेबांनी सीसीटीव्ही बसवल्यामुळे व बरेच  गुन्हे तात्काळ उघडकीस आले आहेत. याच बरोबर भुजबळ साहेब नातेपुते येथे रूजू झाले पासून गावातील शांतता व जातीय सलोखा अबाधित आहे व ति  टिकण्यास खूप मोठी भुमिका साहेबांनी पार पाडली आहे .  
कुणावरही कधीही कसलाही  अन्याय न करता नातेपुते हे पुर्णपणे शांततामय कसे राहिल व किरकोळ वाद कसे मिटतील व सामान्य जनतेला कसा न्याय मिळेल हीच भुमिका भुजबळ साहेबांची नेहमी असते. गावातील सर्वांनाच सहकार्याची भुमिका साहेब घेतात, या सर्व गोष्टीमुळे *आदरणीय राजकुमार भुजबळ साहेबांना व नातेपुते पोलिस स्टेशनला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे* 
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांच्या गुणांकन संकल्पनेनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पोलिस ठाणे व पोलिस उपविभागाच्या कार्यालयाचे एकुण कामकाजावरून केलेल्या गुणांकनाच्या आधारे जानेवारी २०१९ मध्ये नातेपुते पोलिस ठाणे व सपोनि राजकुमार भुजबळ यांनी प्रथम स्थान प्राप्त केले आहे . 
या विशेष  गौरवा बद्दल  भुजबळ साहेबांचे  मनःपूर्वक  हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा . . . 
विजयकाका  पिसाळ नातेपुते

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

आता फक्त युद्ध करूया !

चालू घडामोडींचे विश्लेषण
संपुर्ण ब्लॉग वाचा व मगच प्रतिक्रिया द्या ! 

प्रत्येकाचे रक्त सळसळतंय,होय!  पाकिस्तानचा बदला घ्यायला हात शीवशीव करतात, मनात रागाचा कडेलोट होतोय, सगळे चॅनलवाले, पत्रकार व संपुर्ण देशप्रेमी हेच सांगत आहेत, 
युद्ध करावं माजलेल्या  पाकिस्तानला धडा शिकवावा , पाकव्याप्त  काश्मीर पासून सुरूवात करावी ते थेट , लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, अशी शहरं , एकामागून एक,  एका दिवसात बेचिराख करावीत, लाखो सैनिक घुसवून एका एका सैनिकाच्या बदल्यात किमान  हजार तरी मारावेत, 
रक्तपात करावा , 
सगळं पाकिस्तान जाळून टाकावं , बेचिराख करावं , नेस्तनाबूत करावं , जगाच्या नकाशावरून त्याचं निशाण  कायमचं मिटवावं ! 
हेच प्रत्येक भारतीयाला वाटतंय! पाकिस्तानचा रागच तितका आलाय,  
 वाटणं सहाजिकच आहे . पण हे करताना , कितीजण सैनिकांबरोबर जायला तयार आहेत, कितीजण कुटूंब घरदार, बायका -मुलं आई वडील सोडून युद्धभुमिवर जायला तयार आहेत, भारतमातेची सेवा करायला व जीवाची बाजी लावून जीवनाची आहुती द्यायला कोण कोण येणार आहे,  कितीजण, आजच्या पेक्षा दुप्पट टॅक्स भरायला तयार आहेत, कितीजण, युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलाबाळांची जबाबदारी घेणार आहेत, कितीजण, त्यांच्या आई, वडील, भाऊ, बहीण, व पत्नीला आधार देणार आहेत! 
कितीजण, त्यांचे अश्रू पुसणार आहेत?  कितीजण आपल्या उत्पन्नातील किमान चवथा हिस्सा शहिदांच्या वारसांना द्यायला तयार आहेत, दहा रूपये  दान करताना ज्यांची फाटते ते नुसते फेसबुक व वॉटसपवर मोकळी अक्कल पाजळतात  , मला माहीत आहे बहुसंख्य भारतीय त्याग करतीलही पण, सगळेच  करतील का ?  याचे उत्तर इतिहासाची पाने चाळताना  पहावे लागेल  !  
पाकिस्तान बेचिराख करताना , तो नुसते शेपूट घालून पळून जाईल का ? 
त्यांचे १० मारताना आपलेही २ ते ३ जण शहीद होतील की नाही ?  याचा तरी कधी विचार केलाय का ? 
युध्दज्वर चढविणे व अंगात संचारणे  सहज शक्य होते पण युद्ध करणे हे विनाशाकडे घेऊन जाते, हे कधीतरी शहीद कुटुंबाचे वारसांना भेटा मग कळते , फुकटचे सल्ले देणारे,  प्रत्यक्षात सगळे नाही पण बरेच भेकड सुद्धा असतात, लेखनीला तरबेज असतात व वेळ आलीच तर  कडी लाऊन आत बसून अक्कल पाजळतात, कारण त्यांच्या घरचा कुणीच सीमेवर लढत नसतो, पाकिस्तानचे  युद्धात  समजा ४०लाख मारले तर किमान आपलेही १० लाख तरी शहीद होतील याचातरी विचार केलाय का ?  पानिपतची तेंव्हा लढाई झाली होती तर कित्येकजण युद्ध कैदी होऊन आजही पाकव्याप्त बलुचिस्तान मध्ये जगताना दिसतात, पहिल्या व दुसर्‍या महा यु़द्धाच्या कथा जरी इतिहासात वाचल्यातरी जगाचा विनाष युद्धामुळे होऊ शकतो, संपुर्ण मानवजात संपुष्टात येवू शकते कारण आता मोठे युद्ध कदाचित अणुबॉम्बचेही होऊ शकते , नालायक पाकिस्तान बरोबर युद्ध करत  असताना , त्यांच्या बाजूने चीन उतरला व आपल्या बाजूनेही , ब्रिटन  , अमेरिका , रशिया , उतरले व आपल्या पक्षाची सरसी होऊ लागली व त्यांनी पराभवाच्या भितीमुळे का होईना प्रथम  अणुबॉम्बचा  हल्ला केला तर व  आपली , दिल्ली , मुंबई, बेंगळुरू , कलकत्ता , अशी शहरं त्यांनी लक्ष केली तर कितीजणांना जीव गमवावा लागेल, किती कुटुंबे बेचिराख होतील हे नुसते मनात विचार करून बघा , किंकाळ्या , आरोळ्या  , विव्हळत पडलीली , जणावरे , माणसे , मुलं बाळं रक्त मासाचे सेडच्या सडे, पडलेली प्रेत तरी उचलायला माणसे राहतील का ? 
कारण आताचे युद्ध मुळात तलवारीचे राहिलेले नाही , टँक बारूद, अणुबॉम्ब व कितीतरी नरसंहारक घातक शस्त्रांचा वापर युद्धात होऊ शकतो , 
जैविक व रासायनिक हल्ले वेगळेच! 
समजा असा विचार करा की,  आपल्याच घरावर बाँब टागला गेला व आपलीच  लहान लहान मुलं , आईवडील व आपण त्याचे शिकार झालो तर काय होईल! हडा मासांच्या चिंध्या चिंंध्या झाल्यातर सोसेल का ? 
 व समजा आपणही अणुबॉम्ब टाकायला सुरूवात केली तर त्याचे जागतिक  काय परिणाम होतील, याचा तरी विचार केलाय का ? 
अणुबॉम्ब मुळे तसेही कुठलेच राष्ट्र दुबळे राहिले नाही . 
हो अतिरेकी संपवायलाच पाहिजेत पण त्यासाठी योग्य मार्ग निवडवा लागेल, मुसद्दी पणाने छुपे लढावे लागेल, हो त्यासाठी आपल्या यंत्रणा बळकट कराव्या लागतील, 
दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे . . .
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र यायची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून शिक्षण दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसताव लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्याच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच   वार्तांकन करता आले नाही पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाणे , बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायला पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. 
राजकीय पक्षांच्या छिन्नाल राजकारणासाठी आपल्या जवानांचे रक्त सांडता कामा नये . 
सरकारने वेळ न दवडता ३७० कलम रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे . . व ते विधेयक मांडावेच नुसत्या राजकीय फायद्यासाठी वल्गना करू नयेत. 
विजय शंकरराव  पिसाळ नातेपुते

दहशतवाद संपवणे शक्य आहे !

चालू घडामोडींचे विश्लेषण



दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे ! 
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र येण्याची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून राष्ट्रीय शिक्षण  दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसता, लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्यांच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच वार्तांकन करता आले  पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाने व बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायलाच पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. काही
राजकीय पक्षांच्या छिन्नाल राजकारणासाठी आपल्या जवानांचे रक्त सांडता कामा नये . 
सरकारने वेळ न दवडता ३७० कलम रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे . . व ते विधेयक मांडावेच नुसत्या राजकीय फायद्यासाठी वल्गना करू नयेत. 
विजय शंकरराव  पिसाळ नातेपुते

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे !

चालू घडामोडींचे विश्लेषण
*विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आता निर्णय घेण्याची निर्णायक वेळ आली आहे !* 
पुर्ण वाचा व जास्तीत जास्त शेअर करा . . . . 
विजय पिसाळ नातेपुते यांच्या लेखनीतून. . . 
आदरणीय विजयसिंह मोहिते -पाटील तथा दादासाहेब आपणांस नम्र विनंती की , मोठ्या मनाने पवार साहेबांना माढा लोकसभेला उभे राहण्याची ऑफर दिली .(ति त्यांनी तात्काळ नाकारायला हवी होती पण तेही लगेच तयारी दाखवू राहिले ) तुमचे प्रेम साहेबांवर आहे हे आम्हालाही माहिती आहे पण आजवरच्या साहेबांच्या तुमच्या  बाबतीतील  अनुभवाने माझ्या सारखे तुमचे लाखो चाहते , अनुयायी व्यतीत व निराश झाले आहेत. जे काय राष्ट्रवादी पक्षात  चालू आहे त्यामुळे पराकोटीचे दुःख आम्हाला झाले आहे . आदरणीय पवार साहेब पंतप्रधान व्हावेत जसे  तुम्हाला मनोमन  वाटते तसेच सर्वांनाच वाटते , त्यांचे शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रातील काम सुद्धा चांगलेच आहे या बद्दल दुमत असायचे कारण नाही ,  पण त्यांच्यावर मनापासून आपण प्रेम करून सुद्धा , निष्ठा ठेवून सुद्धा  त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन सुद्धा ,  त्यांनी सातत्याने आपल्याला सापत्नतेचीच  वागणूक दिली  ही सल आमच्या मनात लसलसते आहे  एक काळ असा होता की, संपुर्ण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मुख्यमंत्री व साहेबांना पंतप्रधान बघण्यासाठी आतुर झाली होती पण साहेबांना त्यांच्या कर्माने (विश्वासाती स्वभावामुळेच ) पंतप्रधान पद मिळाले नाही व तेंव्हा  काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त येवूनही केवळ तुम्ही मुख्यमंत्री होणार म्हणून काँग्रेसला मुख्यमंत्रीपद बहाल केले हा इतिहास आहे  .सातत्याने  तुमचा पक्षातील आवाज दाबण्याचे  काम केले गेले ,  महत्वाची खाती काढून तुलनेने दुय्यम खाती दिली गेली  पण तुमच्यातील नेतृत्व गुणामुळे तुम्ही  ग्रामविकासा सारख्या दुय्यम खात्यालाही मोठे करायचे काम  केले , ग्रामविकास मंत्री म्हणून जोरदार ठसा उमटवला , तुमच्या सोबत असणाऱ्या तुमच्या निष्ठावंत आमदार, खासदार व जिल्हा परिषद सदस्यांना विविध प्रलोभने  दाखवून  व विविध क्लृप्त्या लढवून तुमच्या पासून दुर करायचे काम केले . २००९ ला पंढरपूर मधून तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला मुद्दामहून तिथून उभे केले व तुमच्या पराभवाची तजवीज केली गेली  आणि परिचारक व तुमच्यात कायमचा दुरावा निर्माण केला , त्या अगोदच तुम्ही त्यांना  मोठ्या मनापासून  २००९ला  माढ्यातून लोकसभेवर निवडून दिले पण तरीही त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही व त्यांच्या ताकदीचा व शब्दाचा मतदार संघातील विकासकामासाठी म्हणावा तसाव उपयोग केला नाही, पाठपुरावा केला नाही  , पंढरपूरच्या पराभवा नंतर तातडीने तुमचे पुनर्वसन करणे अपेक्षित होते , पण त्यासाठी सुद्धा दोन वर्षे ताटकळत ठेवले  व नंतर राज्यपाल नियुक्त आमदारकी दिली आणि  परत मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही , तुमच्या पक्षातील विरोधकांना सातत्याने बळ दिले, तरीही  आम्हाला  वाटायचे राजकारणात कमीजास्त चालते आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, रणजितदादांना कुठेतरी सामावून घेतले जाईल पण तसे झाले नाही , साहेबांना  त्यांच्या मुलीची  , पुतण्याची व आता नातुचीच जास्त काळजी आहे पण ते करताना दुसर्‍याचे किती वाटोळे करावे याचेही भान राहिलेले नाही , पक्षीय राजकारणात गट तट हे असतात ते सगळ्यात पक्षात दिसून येतात पण इतर पक्षांचे पक्ष प्रमुख किंवा अध्यक्ष सर्व गटातटांना सामावून घेताना गटबाजी वाढणार नाही याचीही दक्षता घेतात, हे मात्र माजी सनदी अधिकारी व पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनाच पुढे करून तुमच्या पायात साप सोडायचे काम करतात,  हो इथे मात्र साहेब किंवा अजितदादा गटबाजीला खतपाणी घालतात जेष्ठ सहकार्याला आव्हान उभे करतात व  सहकार्याचाच  , स्वतःच कसा पराभव होईल हे पाहतात हो हे फक्त राष्ट्रवादीतच होत आहे . त्यामुळे आमच्या सारखे हजारो लाखो कार्यकर्ते अस्वस्थ होत आहेत. 
दादासाहेब आम्ही तुमच्यावर प्रेम करणारे सामान्य कार्यकर्ते तुमच्यावरील अन्यायाने खिन्न झालोय, व्यतीत झालोय, राजकारणात जर आपलाच नेता आपले खच्चीकरण करत असेल तर आपण का या पक्षात रहावे ! हीच वेळ आहे बंड करायची , स्वाभिमानी जनता व लाखो तुमचे चाहते , कार्यकर्ते तुमच्या निर्णयाची वाट पहात आहेत, जनतेत फिरताना आम्हाला त्याची प्रचिती येत आहे , हो दादासाहेब आता काहीही होवो पण आर या पार होऊद्या त्यांनी आपल्याला सातत्याने अपशकुन केलाय आपण आता करा ही लोकांची भावना  आहे . हो  हीच वेळ आहे कि आता त्यांनाही आपली किंमत दाखवून देण्याची हीच वेळ आहे बंड करून उठण्याची , दादासाहेब "अभी नही तो, कभी नही " हो आजही वाटते मनोमन वाटतेय साहेब पंतप्रधान व्हावेत. 
पण सुप्रियाताईंनी वडीलांसाठी जरा थांबायला काय हरकत आहे ! त्यागाचा मक्ता फक्त आपणच घेतलाय का ? 
  साहेबांनी शिरूर, मावळ याठिकाणी प्रचंड कामे केली आहेत की, तिथून लढावे येथील ना ते निवडून तिथे तिथून पळ काढून इकडे कशासाठी त्यांचा डोळा ! नातुची काळजी लागलीय का ?  पार्थदादाचे तरी कुठे अजून वय झालेय? 
दादासाहेब तुम्ही आम्हाला सांगताय साहेबांना आपण आमंत्रण दिलंय, निवडून आणायची जबाबदारी आपली आहे , पण दादासाहेब त्यांनी कधी आपल्यासाठी त्याग केलाय का ? त्यांनी कधी आपल्याला बारामतीतून उभे रहायची ऑफर केलीय का ? प्रेम हे निःस्वार्थी व निस्सीम असायला हवे मात्र ते कधीच एकतर्फी असता कामा नये ! 
२००९ च्या आपल्या पंढरपूरातील  पराभवाच्या जखमा आजही आमच्या अंगातून  भळभळून वहात आहेत, साहेब माढ्यातून नक्कीच माघार घेतील मात्र ते जर जनमताचा कौल न जाणता  उभे  राहिलेच  तर मात्र बहुसंख्य कार्यकर्ते तुमचेही ऐकायच्या मनस्थितीत राहणार  नाहीत हे जनतेत फिरताना आम्हाला पदोपदी जाणवते , हा लेख मि माझ्या मनाने नव्हे तर जनतेच्या असणाऱ्या प्रतिक्रिया तुम्हाला कळाव्या म्हणून लिहलाय, जनता म्हणते  पंढरपूरच्या विजयदादांच्या  पराभवाचे उट्टे काढायची संधी आली तर, घेऊ साधून! 
असंख्य कार्यकर्ते संधीच शोधत आहेत व साहेब उभे राहिलेच तर ति त्यांना आपोआपच मिळण्याची शक्यता आहे .
विजय पिसाळ नातेपुते !

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

पवार साहेब तुम्ही पंतप्रधान व्हायला हवे! ही तर तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे ! फक्त माढ्याचा आग्रह कशासाठी करताय तेच कळेना !

चालू घडामोडींचे विश्लेषण

आदरणीय, पवार साहेब लोकसभेवर जाण्यासाठी  अट्टाहास करायला हवाच का ?  
तुम्हाला जरी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व बाकीच्या सर्व  सहकार्यांनी माढ्यातून लढायचा आग्रह केला असला तरीदेखील तुम्ही विनम्र नकार द्यायला पाहिजे ! असे जनतेला वाटते , साहेब 
आज प्रत्येक पक्षात व प्रत्येक मतदारसंघात कुरबुरी असतातच, तशा राष्ट्रवादीतही आहेत,  उदयनराजे , धनंजय महाडिक, यांच्याही मतदारसंघात किरकोळ कुरबुरी होत्या व आहेत!  त्या कुरबुरी तुम्ही मिटवताच की , खरेतर तुमच्या शब्दा बाहेर कुणीच नाही ,  उलट तुम्ही वडीलकीच्या नात्याने सर्वांना ठणकावले पाहिजे व सांगितले पाहिजे की , पक्षाचा निर्णय प्रत्येकाने मान्य करावा नाहीतर तुमची गय केली जाणार नाही . जे ग्रामपंचायतीला कधी निवडून आले नाहीत असे लोक  केवळ पैसा आहे म्हणून उमेदवार म्हणून इच्छुक होतात, स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टरबाजी करतात. याला खरंच खतपाणी घालायची गरज नाही ! पण खतपाणी घातले जातेय, साहेब तुम्ही कोणत्याही सभागृहात असला तरी संधी असेल तर नक्कीच पंतप्रधान व्हाल त्यासाठी माढ्यात उभेच रहायची गरज नाही . 
साहेब जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे व तुम्हीही जनतेची अविरत सेवा केली आहे त्यामुळे आता मनमोहनसिंग यांचे सारखे राज्यसभेवर राहून मार्गदर्शन करत रहायला पाहिजे असे वाटते ,  आपल्या जुन्या  सहकार्यांना व  पक्षाच्या कामात झोकून देणार्‍यांना संधी द्यायला पाहिजे पण होतय उलटंच? कधीच पक्षाचे काम न केलेले उमेदवारी काय मागतात पेच काय निर्माण होतो ! 
यातून साध्य काय होतंय? जनतेमध्ये  
फक्त पक्षाची नाचक्की होतेय! आज  मिडीयात  संपुर्ण पवार कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत असा प्रचार होतोय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उत्तर देणे कठीण होत  असताना ,  सामान्य  जनतेला काय वाटेल याचा तरी तुमच्या सारख्या मुरब्बी व्यक्तीमत्वाला कळायला हवे ! 
तुम्ही  विचार करायला हवा . 
लोकात चर्चा होतेय, 
तुम्ही सध्या राज्यसभेवर आहातच, अजितदादा व सुप्रियाताई सुद्धा विधिसभा व लोकसभेवर आहेत आणि रोहितदादा पण सध्या जिप सदस्य आहेत पार्थदादाची पण चर्चा आहे मग राष्ट्रवादी पक्ष केवळ पवार कुटुंबा पुरता मर्यादित आहे का ? की पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. . अशी चर्चा बरी नव्हे ! 
तुम्ही आजवर मोठ्या मान सन्मानाने सर्व निवडनुका जिंकल्या आहेत  पण यावेळची माढा लोकसभेची निवडणूक  तितक्याच फरकाने तुम्ही जिंकाल अशी शक्यता कमी वाटते ,  कारण २००९ व आत्ताची परिस्तिथी खूप  विभिन्न आहे, भाजपाची बांधनी तळागाळात पोहचलीय  व वंचित बहुजन आघाडीमुळे   दलित व मुस्लीम मतांची विभागणी अटळ आहे ,  या तोट्याच्या बाजुंचाही विचार करायला हवा . माळशिरस तालुक्यात  विजयदादा तुमचेच काम करतील हे नक्की आहे.  कारण दादांच्या स्वभावात आतुन एक करायचे  व वरून दुसरे करायचे  असे नसते पण  समजा  जरी विजयसिंह दादांनी तुमचे मनापासून काम केले तरीदेखील जनतेच्या मनात एक सुप्त अन्यायाची भावना तयार होत  आहे, राष्ट्रवादी पक्ष दादांवर अन्याय करतोय, त्यांचे जाणिवपुर्वक खच्चीकरण केले जातेय, त्यांना डावलले जातेय व ही सुप्त भावना  मतपेटीतून व्यक्त झाली तर राष्ट्रवादीचे  मताधिक्य कमालीचे घटू शकते . 
साहेब तुमची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे , अभ्यास दांडगा आहे तुमच्या बुद्धीमत्तेला व स्मरणशक्तीला तोड नाही पण तुम्ही सध्या माढ्यात उभे रहायचा चुकीचा विचार करताय! खरेतर  तुम्ही सहकार्यांना मोठे करा आणि निवडणूक लढवायची असेलच तर  नक्कीच  बारामतीमधुन उभे रहा .पण माढ्यातून नका उभे राहु आपल्याच पक्षातील  काहीजण विजयसिंह दादांना त्रास देण्यासाठी मुद्दामहून तुम्हाला आग्रह धरतील पण त्यातील एक दोन सोडले तर जनाधार नसलेले बहुतेक आहेत. त्यांचे ऐकु नका  त्या ऐकु नका ! 
 तुम्ही प्रत्येक मतदारसंघात तगडे उमेदवार द्या व महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या    किमान १५ खासदारांचे बळ घेऊन दिल्लीत जावा  नक्कीच तुमची मान खूप उंचावली जाईल, जुने जानते सहकारी बरोबर घ्या काही ठिकाणी जिथे गरज आहे तिथे नवीन रक्तालाही संधी द्या मात्र माढ्यातुन स्वतः विजयदादांनी काहीही म्हटले तरी त्यांनाच तिकिट द्या कानफुक्या लोकांचे जास्त ऐकु नका , 
कोल्हापुर मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनाही डावलल्या नंतर जि सहानुभूती त्यांना मिळाली तशी सहानुभूती विजयदादांना आहे , जरी दादांनी बंडखोरी केली नाही, तुमचेच प्रामाणिक काम केले  तरीदेखील वैयक्तिक विजयसिंह मोहिते पाटील या नावावर प्रेम करणारा वर्ग दुखावला जाणार व तो भाजपाच्या वळचणीला जाणार मग साध्य काय होणार!  तुमचे मताधिक्य घटले तर काही कानफुके परत म्हणणार की विजयदादांनी तुमचे काम केले नाही , माढा गढ शाबूत राहिला पाहिजे व तुम्हीही देशाचे पंतप्रधान झाला पाहिजे म्हणून तुम्ही शक्यतो राज्यसभा हाच पर्याय निवडा किंवा बारामतीमधुन लढा , सुप्रियाताईंना राज्यसभा पर्याय ठेवा मात्र माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील हेच पक्षाला तारक राहतील हे नक्की वाटते !
विजय पिसाळ नातेपुते

माढा मतदारसंघातील जनमताचा घेतलेला कानोसा !


नक्कीच वाचा. . . 
हे माझे वैयक्तिक मत नाही माढा मतदारसंघात फिरत असताना जनमताचा घेतलेला कानोसा . . . . 
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते . 
सामान्य मतदार म्हणतात. . 
पवार साहेबांनी स्वतःच्या महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी बारामती मधून जरूर उभे रहावे व  सुप्रियाताई सुळे यांना राज्य सभेवर पाठवावे मात्र ज्या विजयदादांनी पक्ष स्थापनेपासून साथ दिली त्यांना बाजूला करून माढ्यामधून उभे राहू नये , 
पवार साहेब तुमचे , नेतृत्व कर्तृत्व, आम्हाला जरी मान्य असले तरी आमच्या ह्यदयातील आदरणीय विजयदादांवर   षडयंत्र रचून त्यांचे  खच्चीकरण करून तुम्हाला जे पाहिजे ते  आम्ही कदापि सहन करणार नाही ! 
आजवरच्या राजकीय वाटचालीत तुम्हाला जनतेने मनापासून साथ दिली पण ज्या ज्या लोकांनी (नेत्यांनी )साथ दिली , ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचेच जर खच्चीकरण करणार असाल तर, तुमच्या महत्वकांक्षा कशा पुर्ण होतील? व तुमची विश्वासार्हता कशी राहिल? 
तुम्ही प्रत्येक जिल्हात प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्यासाठी दुसर्‍यांना ताकद दिली, मोठे केले व प्रस्थापित नेतृत्वाचे खच्चीकरण करायचा प्रयत्न केला, एवढे करून सुद्धा ज्यांना लोकांना  तुम्ही ताकद दिली त्यांनीच तुम्हाला आव्हान दिले मात्र तुमच्यावर निष्ठा ठेवून ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांनाच तुम्ही खच्ची करू लागला  त्यामुळेच पक्ष वाढीला मर्यादा आल्या ,  तुम्हीच असे वागु लागल्याने , तुमच्यावर विश्वास ठेवणारे , तुमच्यावर प्रेम करणारे ,  तुम्हाला साथ देणारे , सातारा , नगर, पुणे, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद , ठाणे जिल्ह्यातील असंख्य सहकारी तुम्हाला सोडून गेले ! 
खरे तर तुम्ही तुमच्या घरच्या हक्काच्या ,  लोकसभेला बारामती मतदारसंघातून उभे रहायला काहीच हरकत नाही , पण केवळ तुमच्या  मुलीची सोय म्हणून तुम्ही माढ्यात उभे रहात आहात,
 सुप्रियाताईला तुम्ही कुठेपण  संधी देवू शकता पण माढ्यात उभे राहून विजयदादांचे खच्चीकरण करणे बरोबर नाही . 
तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही खूप चांगले निर्णय केले पण विश्वासार्हयता संपादन करायला कमी पडला हे खेदाने म्हणावे लागते, वसंतदादाच्या पाठित  खंजीर खुपसण्याचा शिक्का पुसायच्या ऐवजी ठळक होत आहे , तुम्ही तो शिक्का पुसू  शकला नाही , 
आपल्याच जुन्या जानत्या  सहकार्याचे राजकीय जीवन संपवून तुम्हाला काय साध्य करता येईल! 
तुम्ही पंतप्रधान व्हावे ही तमाम मराठी माणसांची इच्छा पण तुमच्या अशा वागण्यामुळे एक एक मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे उमेदवार पडत गेले, टोकाचा विरोध पक्षा  बाहेरील लोकांचा तुम्हाला झाला नाही , पण तुम्हीच मोठे केलेले तुम्हाला त्रास देतात, 
२००९ ला सुद्धा विजयदादांनी मोठ्या मनाने तुमची उमेदवारी स्वीकारली तुम्हाला निवडून आणले ? 
त्याची परतफेड तुम्ही दादांना पंढरपूरला उभे करून कशी केली हे सर्वजण जाणत आहेतच,(सामान्य लोकातील चर्चा ) आतातरी या वयात विचार करा , प्रभाकर देशमुख, दिपक साळुंखे सारखी पिल्ले सोडून विजयदादांना विरोध   असल्याचे तुम्हीच चित्र तयार करायचे व तुम्हीच परत असे वागायचे बरे नव्हे ! तुमचे शब्द दादांचे आहेत हे सांगायचे ? 
साहेब तुम्ही माढ्यातून २००९ला उभे होता तेंव्हा आम्ही लोकांनी  जीवाचे रान केले का तर इथे बारामती सारखा विकास होईल पण, माढ्याचा कोणताही प्रश्न तुम्ही सोडवला नाही ! पाणी, एम आय डी सी , 
रेल्वे, हायवे, व इतर कामे तुमच्या एका शब्दावर झाली असती मात्र ते तुम्ही केले नाही  ही लोकात कुजबुज होते, तरीही आम्ही तुमच्यावर वडीलधारे म्हणून खूप अपेक्षेने व आपुलकीने  पहात आलो आहोत पण तुम्ही परत परत त्याच चुका करत आहात, अरूण जगताप, जयदत्त क्षीरसागर (सोडायच्या मार्गावर ), बबनराव पाचपुते , राहूल कुल, कै. सदाशिवराव मंडलिक, 
सुरेश धस, सुरेश कलमाडी , आजम पानसरे , सुरेश जैन, प्रशांत  परिचारक, संजय पाटील, संजय जगताप, शिवाजीराव आढळराव पाटील, लक्ष्मण जगताप, लक्ष्मण माने , लक्ष्मण ढोबळे , संजय शिंदे , संजय काकडे, नायकवडी , अशी शेकडो तुम्ही मोठी केलेली माणसे तुम्हाला सोडून गेली !  तुम्हालाच आव्हान देवू लागली याचा तरी विचार करा! पंढरपूरातील पराभव, जिल्हा परिषदेतील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव,  इतके सर्व होवूनही विजयदादा तुमच्या सोबत राहिले त्याची परतफेड तुम्ही अशी करावी हे बरे नव्हे, 
ज्या हर्षवर्धन पाटीलांनी सुप्रिया ताईंना लिड दिले त्यानांही पाडायचे काम तुम्ही केले याला काय म्हणावे , कसले राजकारण हे ! 
साहेब तुमचे हजारो गुण चांगले आहेत मात्र तुम्ही जवळच्याच सहकार्यांना संपवत राहिला तर पक्ष संपायला वेळ लागत नाही , तुमच्यावर आम्ही लोक मनापासून  प्रेम करतो पण, विजयदादांना डावलून जे तुम्ही करत आहात ते आम्हाला मुळीच मान्य नाही , तुम्हाला जर २०१९ ला पंतप्रधान किंवा  मोठ्या पदावर बसायचे असेल जनसामान्यातुन आलेले व   कार्यकर्ते व तुमचे जुने  सहकारी यांना संधी द्या , पक्षाच्या सीट वाढवायच्या असतील तर धोका पत्करून, शिरूर, मावळ, नगर अशा ठिकाणी उभे रहा ! 
 पण पवार फॅमिली पुरता राष्ट्रवादी पक्ष करू नका , 
घरातून तुम्ही किंवा सुप्रिया असे एकजणच लोकसभा  लढा ! 
नाहीतर माढ्यातील  राजकारणाची दिशा सुद्धा  शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघा सारखी होईल व हातचा मतदारसंघ कायमचा भाजपाकडे जाईल. साहेब वेळ गेलेली नाही ! 
पवार साहेब 
तुम्हाला पंतप्रधान पदासाठी व राजकीय कारकिर्दीसाठी  खूप खूप शुभेच्छा  धन्यवाद!


सामान्य लोकांना भेटल्यावर अशा प्रतिक्रिया उमटत आहेत तेच तुमच्या कानावर घालायचा छोटासा प्रयत्न! 
शेवटी तुम्ही योग्य निर्णय घ्याल हीच अपेक्षा ! 
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !