vijaypisal49. blogspot. com

बुधवार, १३ मार्च, २०१९

विकासाची तळमळ असणारे युवा नेतृत्व मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील

चालू घडामोडींचे विश्लेषण


विकासाची तळमळ असणारं युवा नेतृत्व. . . . 
मा श्री रणजितसिंह मोहिते- पाटील. . . . . . 
लेखन. . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९६६५९३६९४९/९४२३६१३४४९
महाराष्ट्रातील जिकाही  मोजकी घराणी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावारूपाला आली, जनसामान्य लोकांची तारणहार झाली ,   त्यामध्ये अकलूजचे  सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील यांच्या घराण्याचा समावेश होतो . . . 
संबध सोलापूर जिल्हा व  महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय राजकारणात या घराण्याची चर्चा होत असते.  सत्तेची विविध पदे या घराण्याकडे,  घराण्यात निर्माण झालेल्या कर्तृत्वान पुरूषांमुळे चालून आली या घराण्यात अनेकांना , सरपंच, सभापती , जि.  प.  अध्यक्ष, आमदार, खासदार, व मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली ,  देश पातळीवरील सर्व दिग्गज नेते या ना त्या कारणाने अकलूज परिसराचा  व माळशिरस तालुक्यातील झालेला विकास पाहण्यासाठी येत असतात. . या ठिकाणी  राजकीय चर्चा भेटीगाठी व अकलूजचा आशीर्वाद मिळावा म्हणून असंख्य कार्यकर्ते आपल्या नेत्याला भेटायला येत असतात. . 
सहकार महर्षींनी जो विकासाचा मार्ग आखून दिला त्याच मार्गाने सहकार महर्षींचे जेष्ठ सुपुत्र आदरणीय मा. श्री. विजयसिंह मोहिते -पाटील यांनी  कारभार केला त्यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात त्यांच्या सर्व बंधूंनी त्यांना मोलाची साथ दिली, त्यामुळे माळशिरस तालुक्याचे नंदनवन झाले . . . एकेकाळी 
माळाचं शिर असणारा तालुका . . . 
कारखाने, दुध संघ, फळबाग, ऊसाचे मळे , द्राक्ष, डाळींब, भाजीपाला , याने समृद्ध झाला , विविध गुणवत्तापुर्ण  शिक्षण देणार्या शिक्षण  संस्था , सहकारी संस्था , यामुळे लोकांच्या जीवनात खर्या अर्थाने सुबत्ता याच घराण्याने आणली . . . 
अशा कर्तृत्वान, कार्यकुशल आणि संस्काराची शिदोरी असणाऱ्या घरात आदरणीय मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील तथा रणजितदादा यांचा जन्म झाला . . . 
जन्मताच घराण्याचा लौकिक व विकासाचा वारसा त्यांना मिळाला त्यामुळे राजकारणाचे धडे गिरवताना त्यांना कसलीही अडचण आली नाही.  वडील आदरणीय विजयसिंह मोहिते- पाटील व सर्व चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितदादा आपोआपच परिपक्व होत गेले.  राजकारणातील बारकावे , निष्ठा , झोकून देऊन काम करायची तयारी हे गुण त्यांच्यात घरातून त्यांच्या अंगी आले . ..लहाण वयातच   त्यांच्यातील संघटन कौशल्य व लोकांना जोडण्याची कला हे गुण ओळखून आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केल्या नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धुरा रणजितसिंहांवर विश्वासाने सोपवली . . 
व रणजितदादांनीही पायाला भिंगरी बांधून विदर्भ, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागात साहेबांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे पोहचवली गावागावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शाखा काढून संपुर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादीमय केला . . . त्यांनी केलेल्या कामामुळे राष्ट्रवादीमध्ये युवक फळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली , पक्षाशी जोडली गेली . . त्यातून पक्षाची विचारधारा जनतेत पोहचवण्यासाठी व पक्ष वाढीसाठी , पक्षाला  मोठे करण्यासाठी कित्येक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, व आमदार, खासदार  , रणजितसिंहदादांच्या संघटन कौशल्यामुळे  मिळाले . . . या त्यांच्या कामाची पोच म्हणून पक्षानेही , सोलापूर विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना आमदार केले व २००९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून साहेब निवडून गेल्या नंतर रणजितसिंहांना राज्यसभेवर पाठवले . . 
रणजितदादांनी आमदार असताना सोलापुरला स्वतंत्र विद्यापीठ असावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला , जिल्ह्यातील असंख्य प्रलंबित प्रश्नांना हात घातला . . . 
व राज्यसभा सदस्य झाल्या नंतर फलटण, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांना अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणाऱ्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी संसदेत वेळोवेळी आवाज उठवला , पत्रव्यव्हार केला तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना दीदी असे संबोधून  रक्षाबंधनाची भेट म्हणून पंढरपूर लोणंद  रेल्वे मार्ग करण्याची कळकळीची विनंती केली हाच  २००९ पासून थंड पडलेला रेल्वे मार्गाचा प्रश्न आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी , सहकार महर्षींच्या जयंतीला तत्कालीन रेल्वे मंत्री मा श्री नामदार सुरेश प्रभू यांना निमंत्रित करून कायमचा  सोडवला . . . संपुर्ण 
मराठवाडा , सांगली सातारा व पुणे जिल्ह्याला वरदान ठरणारी अशी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना व्हावी म्हणून कित्येकवेळा प्रयत्न केले , निवेदने, सह्यांची मोहिम आणि संबंधित खात्यांचे  मंत्री महोदय, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला . . ही तळमळ, कुठेतरी कामी येणार हे नक्की आहे . . . 
त्यानंतर  विजयसिंह मोहिते पाटील तथा  दादासाहेब २०१४ ला  खासदार झाले आणि  जो २०१४ ते २०१९ या काळात खासदार म्हणून ठसा उमटवला व रेल्वे ,वीज,  रस्ते , पाणी, चारा , असे विविध प्रश्न सत्ता नसतानाही सतत पाठपुरावा करून सोडवले , सातत्याने जनसंपर्क ठेवून लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तोच वारसा व विचार रणजितसिंहदादांच्या रुपाने पुढे चालावा ही संपुर्ण माढा मतदारसंघातील जनतेची भावना आहे . . . 
खरेतर रणजितदादांचा स्वभाव हा मुळातच  मनमिळावू , समजूतदार, असा आहे, लोकांमध्ये  मिसळने, त्यांच्या  अडीअडचणी जाणणे हा त्यांचा स्थाईभाव आहे . कधीकधी रणजितदादा स्पष्ट बोलतात, जे काम होणार नाही ते लगेच तोंडावर सांगतात त्यामुळे काही लोकांना त्यांचा स्वभाव तापट वाटतो पण जवळ गेल्या शिवाय खरंकाही कळत नसते ,  यापाठिमागे त्यांचा हेतू स्वच्छ असतो , तो म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला किंवा लोकांना कामासाठी विनाकारण हेलपाटे घालायला लागूनयेत आणि लोकांचा वेळ व पैसा वाचावा . . खोटी आश्वासने देऊन लोकांची हेळसांड व दिशाभूल करण्यापेक्षा स्पष्ट सांगून प्रश्नांची तड तातडीने लागावी याच भावना असतात.
जीकामे करणे शक्य असते त्या कामाबाबतीत तातडीने संबधितांना फोन करणे , तशी शिफारस देणे हे केले जाते . . 
बर्याचदा काही विरोधक बदनाम करण्यासाठी विविध वावड्या उठवत असतात मात्र त्याचा अनुभव कोणीही घेतलेला नसतो . . . 
त्यामुळे पारावार नको त्या चर्चा केल्या जातात. . . 
मात्र जो जो आदरणीय रणजितदादांना भेटलाय त्यांच्याशी बोललाय तो तो आजन्म रणजितदादांवर प्रेम केल्याशिवार राहणार नाही . . . मोहिते पाटील घराणे व तिसर्‍या पिढीतील रणजितसिंहदादा यांचेवर 
लिहण्यासारखे खूप आहे व यापुढेही माझ्या हातून खूप  लिहले जाईल. . 
पण या निमित्ताने सर्व जनतेला विनंती आहे की, देशात विविध भागातील जनतेला चांगले नेतृत्व न लाभल्याने विकासापासून वंचित रहावे लागते . . 
मात्र आपले भाग्य आहे की , आदरणीय सहकार महर्षींचा सक्षम वारसा जपणारे व आदरणीय विकासाची गंगा खेडोपाडी , तळागाळात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांचे वारसदार म्हणून आपल्याला लाभत आहेत, 
मोहिते पाटील हा एक ब्रँड  आहे व तोच ब्रँड आपल्या माढा मतदारसंघाची विकासाची भूख  भागवेल याची सर्वांनाच खात्री आहे . . म्हणून जनतेने नजीकच्या काळात आपल्या भावना समजू शकणारे , सहज उपलब्ध होणारे नेते आदरणीय रणजितसिंह दादा यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे . . 
कोणत्याही  अपप्रचाराला बळी न पडता सतर्क राहून यावेळी फक्त दोन महिने तन मन धनाने काम करायचे आहे व आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांची  , निवडणूक मिच  लढतोय व  मिच  उमेदवार आहे असे  समजून, आपण सर्वजण  मोहिते पाटील परिवारातीलच  एक सदस्य आहोत अशी मनाशी खुणगाठ बांधून कामाला लागायचे आहे . . . 
अब की बार. . . . 
रणजितसिंह मोहिते पाटील खासदार. . . 
लेखक. . . . 
विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९/
९६६५९३६९४९

विकासाची तळमळ असणारे युवा नेतृत्व. . मा श्री रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील




चालू घडामोडींचे विश्लेषण


विकासाची तळमळ असणारं युवा नेतृत्व. . . . 
मा श्री रणजितसिंह मोहिते- पाटील. . . . . . 
लेखन. . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९६६५९३६९४९/९४२३६१३४४९
महाराष्ट्रातील जिकाही मोजकी घराणी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावारूपाला आली, जनसामान्य लोकांची तारणहार झाली ,   त्यामध्ये अकलूजचे  सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील यांच्या घराण्याचा समावेश होतो . . . 
संबध सोलापूर जिल्हा व  महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय राजकारणात या घराण्याची चर्चा होत असते.  सत्तेची विविध पदे या घराण्याकडे घराण्यात निर्माण झालेल्या कर्तृत्वान पुरूषांमुळे चालून आली, या घराण्यात अनेकांना , सरपंच, सभापती , जि प अध्यक्ष, आमदार, खासदार, व मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली ,  देश पातळीवरील सर्व दिग्गज नेते या ना त्या कारणाने अकलूज परिसराचा  व माळशिरस तालुक्यातील झालेला विकास पाहण्यासाठी येत असतात. . या ठिकाणी . राजकीय चर्चा भेटीगाठी व अकलूजचा आशीर्वाद मिळावा म्हणून असंख्य कार्यकर्ते आपल्या नेत्याला भेटायला येत असतात. . 
सहकार महर्षींनी जो विकासाचा मार्ग आखून दिला त्याच मार्गाने सहकार महर्षींचे जेष्ठ सुपुत्र आदरणीय मा श्री विजयसिंह मोहिते -पाटील यांनी  कारभार केला त्यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात त्यांच्या सर्व बंधूंनी त्यांना मोलाची साथ दिली त्यामुळे माळशिरस तालुक्याचे नंदनवन झाले . . . एकेकाळी 
माळाचं शिर असणारा तालुका . . . 
कारखाने. . दुध संघ, फळबाग, उसाचे मळे , द्राक्ष, डाळींब, भाजीपाला , याने समृद्ध झाला , विविध शिक्षण संस्था , सहकारी संस्था , यामुळे लोकांच्या जीवनात खर्या अर्थाने सुबत्ता याच घराण्याने आणली . . . 
अशा कर्तृत्वान, कार्यकुशल आणि संस्काराची शिदोरी असणाऱ्या घरात आदरणीय मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील तथा रणजितदादा यांचा जन्म झाला . . . 
जन्मताच घराण्याचा लौकिक व विकासाचा वारसा त्यांना मिळाला त्यामुळे राजकारणाचे धडे गिरवताना त्यांना कसलीही अडचण आली नाही वडील आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व सर्व चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितदादा आपोआपच परिपक्व होत गेले राजकारणातील बारकावे , निष्ठा , झोकून देऊन काम करायची तयारी हे गुण त्यांच्यात घरातून त्यांच्या अंगी आले . ..लहाण वयातच   त्यांच्यातील संघटन कौशल्य व लोकांना जोडण्याची कला हे गुण ओळखून आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केल्या नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धुरा रणजितसिंहांवर विश्वासाने सोपवली . . 
व रणजितदादांनीही पायाला भिंगरी बांधून, विदर्भ, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागात साहेबांचे विचार व पक्षाची ध्येय व धोरणे पोहचवली गावागावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शाखा काढून संपुर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादीमय केला . . . त्यांनी केलेल्या कामामुळे राष्ट्रवादीमध्ये युवक फळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली , पक्षाशी जोडली गेली . . त्यातून पक्षाची विचारधारा जनतेत पोहचवण्यासाठी व पक्ष वाढीसाठी , पक्षाला  मोठे करण्यासाठी कित्येक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, व आमदार खासदार  रणजितसिंहदादांच्या संघटन कौशल्यामुळे  मिळाले . . . या त्यांच्या कामाची पोच म्हणून पक्षानेही , सोलापूर विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना आमदार केले व २००९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून साहेब निवडून गेल्या नंतर रणजितसिंहांना राज्यसभेवर पाठवले . . 
रणजितदादांनी आमदार असताना सोलापुरला स्वतंत्र विद्यापीठ असावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला , जिल्ह्यातील असंख्य प्रलंबित प्रश्नांना हात घातला . . . 
व राज्यसभा सदस्य झाल्या नंतर फलटण, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांना अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणाऱ्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी संसदेत वेळोवेळी आवाज उठवला , पत्रव्यव्हार केला तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना दीदी असे संबोधून  रक्षाबंधनाची भेट म्हणून पंढरपूर लोणंद  रेल्वे मार्ग करण्याची कळकळीची विनंती केली हाच  २००९ पासून थंड पडलेला रेल्वे मार्गाचा प्रश्न आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी , सहकार महर्षींच्या जयंतीला तत्कालीन रेल्वे मंत्री मा श्री नामदार सुरेश प्रभू यांना निमंत्रित करून कायमचा  सोडवला . . . संपुर्ण 
मराठवाडा , सांगली सातारा व पुणे जिल्ह्याला वरदान ठरणारी अशी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना व्हावी म्हणून कित्येकवेळा प्रयत्न केले , निवेदने, सह्यांची मोहिम आणि संबंधित खात्यांचे  मंत्री महोदय, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला . . ही तळमळ, कुठेतरी कामी येणार हे नक्की आहे . . . 
त विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांनी हे २०१४ खासदार झाले आणि  जो २०१४ ते २०१९ या काळात खासदार म्हणून ठसा उमटवला व रेल्वे , विज,  रस्ते , पाणी, चारा , असे विविध प्रश्न सत्ता नसतानाही सतत पाठपुरावा करून सोडवले , सातत्याने जनसंपर्क ठेवून लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तोच वारसा व विचार रणजितसिंहदादांच्या रुपाने पुढे चालावा ही संपुर्ण माढा मतदारसंघातील जनतेची भावना आहे . . . 
खरेतर रणजितदादांचा स्वभाव हा मुळातच  मनमिळावू , समजूतदार, असा आहे, लोकांमध्ये  मिसळने, त्यांच्या  अडीअडचणी जाणणे हा त्यांचा स्थाईभाव आहे . कधीकधी रणजितदादा स्पष्ट बोलतात, जे काम होणार नाही ते लगेच तोंडावर सांगतात त्यामुळे काही लोकांना त्यांचा स्वभाव तापट वाटतो पण जवळ गेल्या शिवाय खरंकाही कळत नसते ,  यापाठिमागे त्यांचा हेतू स्वच्छ असतो , तो म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला किंवा लोकांना कामासाठी विनाकारण हेलपाटे घालायला लागूनयेत आणि लोकांचा वेळ व पैसा वाचावा . . खोटी आश्वासने देऊन लोकांची हेळसांड व दिशाभूल करण्यापेक्षा स्पष्ट सांगून प्रश्नांची तड तातडीने लागावी याच भावना असतात. . 
जि कामे करणे शक्य असते त्या कामाबाबतीत तातडीने संबधितांना फोन करणे , तशी शिफारस देणे हे केले जाते . . 
बर्याचदा काही विरोधक बदनाम करण्यासाठी विविध वावड्या उठवत असतात मात्र त्याचा अनुभव कोणीही घेतलेला नसतो . . . 
त्यामुळे पारावार नको त्या चर्चा केल्या जातात. . . 
मात्र जो जो आदरणीय रणजितदादांना भेटलाय त्यांच्याशी बोललाय तो तो आजन्म रणजितदादांवर प्रेम केल्याशिवार राहणार नाही . . . मोहिते पाटील घराणे व तिसर्‍या पिढीतील रणजितसिंहदादा यांचेवर 
लिहण्यासारखे खूप आहे व यापुढेही माझ्या हातून खूप  लिहले जाईल. . 
पण या निमित्ताने सर्व जनतेला विनंती आहे की, देशात विविध भागातील जनतेला चांगले नेतृत्व न लाभल्याने विकासापासून वंचित रहावे लागते . . 
मात्र आपले भाग्य आहे की , आदरणीय सहकार महर्षींचा सक्षम वारसा जपणारे व आदरणीय विकासाची गंगा खेडोपाडी , तळागाळात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांचे वारसदार म्हणून आपल्याला लाभत आहेत, 
मोहिते पाटील हा एक ब्रँड  आहे व तोच ब्रँड आपल्या माढा मतदारसंघाची विकासाची भूख  भागवेल याची सर्वांनाच खात्री आहे . . म्हणून जनतेने नजीकच्या काळात आपल्या भावना समजू शकणारे , सहज उपलब्ध होणारे नेते आदरणीय रणजितसिंह दादा यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे . . 
कोणत्याही  अपप्रचाराला बळी न पडता सतर्क राहून यावेळी फक्त दोन महिने तन मन धनाने काम करायचे आहे व आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांची  , निवडणूक मिच  लढतोय व  मिच  उमेदवार आहे असे  समजून, आपण सर्वजण  मोहिते पाटील परिवारातीलच  एक सदस्य आहोत अशी मनाशी खुणगाठ बांधून कामाला लागायचे आहे . . . 
अब की बार. . . . 
रणजितसिंह मोहिते पाटील खासदार. . . 
लेखक. . . . 
विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९/
९६६५९३६९४९